General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी परिसंस्था अन्नस्तूप अन्नसाखळी2. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सातकर्णी सम्राट अशोक चंद्रगुप्त गौतम बुध्द3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मिसेस् ॲनी बेझंट सरोजिनी नायडू कमला नेहरू मॅडम कामा4. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही.5. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 22 19 206. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. महंमद अली जिना फझलूल हक अब्दुल गफार खान मौलाना अब्दुल कलाम आझाद7. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. स्कर्व्ही8. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह सातारा तह पन्हाळा तह9. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड क्रिप्स लॉर्ड लिनलिथगो10. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 122 कि.मी. 315 कि.मी 200 कि.मी.11. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग12. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 5(अ) 8(अ) 51(ब) 4(अ)13. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1900 1905 190114. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * जमुनापारी संगमनेरी ब्लॅक बंगाल बिकानेरी15. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1950 1957 1960 194816. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? यापैकी नाही इंडियन म्युझियम सालारजंग म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल17. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बारामती जुन्नर हवेली शिरूर18. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 17 5 व 15 6 व 16 7 व 1719. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? नाशिक वडाळा ठाणे पुणे20. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे वाढेल वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20