General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन जलव्यवस्थापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग पर्यावरण संतुलन2. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. यापैकी नाही वजन थोडे वाढेल वजन थोडे कमी होईल वजन तेवढेच राहील3. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी अन्नस्तूप परिसंस्था अन्नसाखळी4. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड वेव्हेल लॉर्ड क्रिप्स5. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह पन्हाळा तह सातारा तह6. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1950 1948 1957 19607. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * संगमनेरी ब्लॅक बंगाल बिकानेरी जमुनापारी8. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 8(अ) 51(ब) 5(अ) 4(अ)9. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सम्राट अशोक सातकर्णी गौतम बुध्द चंद्रगुप्त10. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? ठाणे नाशिक पुणे वडाळा11. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 6 व 16 7 व 17 5 व 15 5 व 1712. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली जुन्नर बारामती शिरूर13. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? स्कर्व्ही रातआंधळेपणा मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे.14. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद महंमद अली जिना फझलूल हक अब्दुल गफार खान15. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 200 कि.मी. 122 कि.मी. 237 कि.मी. 315 कि.मी16. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… कमला नेहरू मॅडम कामा मिसेस् ॲनी बेझंट सरोजिनी नायडू17. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 19 20 2218. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? यापैकी नाही सालारजंग म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इंडियन म्युझियम19. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1901 1905 190020. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20