General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-1. ग – 2 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 1 क -1. ख-2. ग – 32. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी विश्वनाथ महादेव राव सदाशिव राव बाळाजी बाजीराव3. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा परीषद अध्यक्ष विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पालकमंत्री4. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? कर्करोगाचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास हाडांचा अभ्यास5. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? इंडिया हाऊस यांपैकी नाही मित्रमेळा अनुशीलन समिती6. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 500 450 350 4807. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. फुलंब्री पैठण सिल्लोड दौलताबाद8. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला लजपतराय लोकमान्य टिळक लाला हरदयाळ नारायण मेघाजी लोखंडे9. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वर्धा वाशीम दिलेले सर्व अकोला10. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. चूक संदिग्ध यापैकी नाही बरोबर11. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? तखतमल जैन समिती व्ही.के.राव समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती बलवंतराय मेहता समिती12. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? उष्मांक मोजणे. शक्ती व बल मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. वाहनाचा वेग मोजणे.13. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल झारखंड ओडिशा हरियाणा14. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? प. बंगाल सिक्कीम आसाम उत्तराखंड15. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ दहा आठ बारा16. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – गुजरात पंजाब महाराष्ट्र उत्तरप्रदेश17. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1988 1981 1995 199218. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर हिंदुस्थान / कलकत्ता शिवनेरी / पुणे19. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही हँगिंग20. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लधर्मी आम्लारीधर्मी दोन्हीही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18