General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. संदिग्ध बरोबर यापैकी नाही चूक2. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? अनुशीलन समिती यांपैकी नाही इंडिया हाऊस मित्रमेळा3. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? आसाम सिक्कीम उत्तराखंड प. बंगाल4. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? शक्ती व बल मोजणे. उष्मांक मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे.5. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ओडिशा पश्चिम बंगाल झारखंड हरियाणा6. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास हाडांचा अभ्यास7. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. विभागीय आयुक्त जिल्हा परीषद अध्यक्ष पालकमंत्री जिल्हाधिकारी8. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -1. ख-2. ग – 3 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-1. ग – 2 क -2. ख-3. ग – 19. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. शिवनेरी / पुणे तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर हिंदुस्थान / कलकत्ता10. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वाशीम वर्धा दिलेले सर्व अकोला11. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. शालिमार हँगिंग व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही12. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब उत्तरप्रदेश गुजरात महाराष्ट्र13. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.के.राव समिती बलवंतराय मेहता समिती तखतमल जैन समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती14. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1995 1988 1992 198115. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपतराय लोकमान्य टिळक लाला हरदयाळ16. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ आठ बारा दहा17. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 480 350 500 45018. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? सदाशिव राव बाळाजी विश्वनाथ महादेव राव बाळाजी बाजीराव19. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. फुलंब्री सिल्लोड दौलताबाद पैठण20. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लधर्मी दोन्हीही एकही नाही आम्लारीधर्मी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18