General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? शक्ती व बल मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. उष्मांक मोजणे.2. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद फुलंब्री सिल्लोड पैठण3. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर शिवनेरी / पुणे हिंदुस्थान / कलकत्ता4. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परीषद अध्यक्ष विभागीय आयुक्त5. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. दिलेले सर्व वाशीम वर्धा अकोला6. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते दोन्हीही एकही नाही आम्लारीधर्मी आम्लधर्मी7. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? सिक्कीम प. बंगाल आसाम उत्तराखंड8. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. संदिग्ध बरोबर चूक यापैकी नाही9. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -1. ख-2. ग – 3 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 1 क -2. ख-1. ग – 210. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? अनुशीलन समिती मित्रमेळा इंडिया हाऊस यांपैकी नाही11. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हरियाणा ओडिशा पश्चिम बंगाल झारखंड12. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.के.राव समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती बलवंतराय मेहता समिती तखतमल जैन समिती13. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपतराय लाला हरदयाळ14. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 500 450 480 35015. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी विश्वनाथ सदाशिव राव महादेव राव बाळाजी बाजीराव16. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? कर्करोगाचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास हाडांचा अभ्यास17. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1988 1981 1992 199518. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – उत्तरप्रदेश महाराष्ट्र पंजाब गुजरात19. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही व्हिक्टोरिया हँगिंग20. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – दहा बारा नऊ आठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18