General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपतराय लाला हरदयाळ लोकमान्य टिळक2. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा परीषद अध्यक्ष3. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. पैठण दौलताबाद फुलंब्री सिल्लोड4. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वाशीम वर्धा दिलेले सर्व अकोला5. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 500 480 350 4506. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? जीवाणूंचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास हाडांचा अभ्यास7. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. हिंदुस्थान / कलकत्ता शिवनेरी / पुणे तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर8. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? इंडिया हाऊस मित्रमेळा यांपैकी नाही अनुशीलन समिती9. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. बरोबर यापैकी नाही संदिग्ध चूक10. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? महादेव राव सदाशिव राव बाळाजी बाजीराव बाळाजी विश्वनाथ11. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब उत्तरप्रदेश महाराष्ट्र गुजरात12. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लधर्मी दोन्हीही आम्लारीधर्मी13. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1995 1981 1992 198814. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? उष्मांक मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. शक्ती व बल मोजणे.15. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल झारखंड हरियाणा ओडिशा16. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-1. ग – 2 क -1. ख-2. ग – 3 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 117. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया हँगिंग शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही18. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? आसाम उत्तराखंड प. बंगाल सिक्कीम19. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? बलवंतराय मेहता समिती व्ही.के.राव समिती तखतमल जैन समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती20. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा आठ नऊ दहा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18